बीड

सतर्क खा. प्रीतमताई


बीड, कडा ता.आष्टी येथुन नगर बीड परळी रेल्वेमार्ग जात असुन औरंगाबाद पाथर्डी कडा मिरजगाव बारामती या राज्य रस्ता मार्गावर रेल्वे क्राँसिंग आहे, रेल्वे प्रशासनाने येथे उड्डाणपुलाचे ऐवजी धोकादायक वळण रस्ता केला या वळण रस्त्यावर गेल्या महिनाभरात जवळपास 40 अपघात झाले होते रेल्वे प्रशासनाचे कोणतेही लक्ष नव्हतं ही बाब कार्यकृत्यांनी खा. प्रीतम ताईना सांगीतली आणि त्यांनी सुत्र हलविताच या ठिकाणी रेल्वेचे अधिकारी ताफा काल घटनास्थळी हजर झाला, अपघात टळणेसाठीचे उपायही सुरु झाले, प्रीतमताईनी संबंधीत अधिकारी यांना उड्डाणपुलाच येथे करणे संबंधी प्रस्ताव करणेस सांगीतले. प्रीतमताईनी घटनास्थळी फोनवरुन अधिकारी यांना सुचना करताना पाहुन प्रीतमताईच्या या सतर्कतेला कडा ग्रामस्थ कौतुक करत आहेत

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!