बीड

नागरीकांनी नियम, शिस्त पाळली तर हे शेवटचे लॉकडाऊन असेल, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला विश्वास


बीड, 26 मार्चच्या मध्यरात्रीपासून येत्या चार एप्रिल परियन्त जिल्हात लॉकडाऊन केले आहे, याची घोषणा जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत केली, जर नागरीकांनी नियम, शिस्त पाळली तर हे शेवटचे लॉकडाऊन असेल, असा विश्वास यावेळी जिल्हाधिकाऱ्यानी पत्रकारांशी सवाद साधताना दिला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!