बीड

वाळुच्या टिप्परने घेतला तिघांचा जीव, बीडमध्ये येथे झाला अपघात

बीड, दि.8 (लोकाशा न्यूज)- अवैद्य वाळुची वाहतूक करणार्‍या टिप्परने तिघांचा जीव घेतल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील काळवीट तांडाजवळ शनिवारी दि.8 ऑगस्ट रोजी 9.30 च्या दरम्यान घडली. अपघातातील तिघेही मयत वानटाकळी येथील असल्याची प्राथमिक माहिती असून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलीस पंचनामा केल्यानंतर सविस्तर माहिती कळेल

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!