बीड

राजू शेट्टींनी आठवल्या विलासरावांच्या आठवणी


लोकाशा वेब टीम
आठ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले लोकनेते विलासराव देशमुख केवळ कुठल्या एका पक्षाचे नेते नाही तर भूमिकेचे नेते होते . याचीच साक्ष म्हणून आज शेतकऱ्यांचे नेते तथा स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आपली आठवण सोशल मिडीयात पोष्ट केली आहे . पाहूयात काय म्हटले ते
” २ जुलै २००७ रात्रीचे दोन वाजता माझा मोबाईल वाजला “राजू मी विलासराव बोलतोय सध्या मी अमेरीकेत आहे.उद्या आर आर यांचेशी दुध दरासंदर्भात चर्चा करून आंदोलन मागे घ्या मी राज्यात आल्याबरोबर निर्णय घेतो आणि घेतला सुध्दा.आज तुमचीअनुपस्थिती जाणवते.
स्व.विलासराव देशमुख यांना विनम्र अभिवादन “

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!