मुंबई, येत्या 23 नोव्हेंबर नंतर महाराष्ट्राला नवे सरकार मिळणार आहे. त्या अनुषंगाने निवडणूक विभागाने आचार संहिता लागू केली आहे, येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे, महाराष्ट्रात ही निवडणूक एकाच टप्प्यात पार पडणार आहे. महाराष्ट्र बरोबरच झारखंड विधानसभा निवडणूकीचाही कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.
बिगुल वाजला ! 23 नोव्हेंबरनंतर महाराष्ट्राला मिळणार नवे सरकार,अखेर विधान सभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली,20 नोव्हेंबरला मतदान, तर 23 नोव्हेंबरला निकाल
